Headlines

कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार…

कल्याण-डोंबिवलीत कोळी समाजाची बिनविरोध नगरसेविका रेखा चौधरी यांचा कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी केला सत्कार… २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला वर्गातून कल्याण-डोंबिवली महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून प्रथम मान मिळवून बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या कोळी समाजाच्या सौ. रेखा राजेंद्र चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कोळी महासंघाचे राज्य नेते श्री देवानंद…

Read More

निलंग्यावर निलंगेकरांचं निर्विवाद वर्चस्व! नगराध्यक्षासह भाजप चे १५ नगरसेवक विजयी

निलंग्यावर निलंगेकरांचं निर्विवाद वर्चस्व! अवघ्या मराठवाड्याच लक्ष वेधलेल्या निलंगा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अभूतपूर्व यश संपादन करून पालिका निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे! यावेळची निलंगा नगरपालिकेची निवडणूक तशी भलतीच गाजली! भाजप, काँग्रेस, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी अशी वरकरणी चौरंगी लढत वाटत असली तरी खरी…

Read More

कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक राजहंस टपके यांना सामाजिक कार्यासाठी मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला …

अभय पाटील (पनवेल) – कोळी महासंघाचे सरचिटणीस तथा सागर शक्ती मासिकाचे संपादक श्री *राजहंस टपके* …… *डॉक्टर मा.राजहंस टपके* जे कोळी समाजाच्या हक्कांसाठी आणि एकजुटीसाठी आपल्या वाणीतून आणि लेखणीतून कार्यरत आहेत; मा.राजहंस टपके साहेब स्वताच एक चळवळ आहेत. लाखो कोळी युवकांचे ते स्पुर्थीस्थान आहेत. एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून समाजासाठी त्यांनी आजवर काम केले आहे. ते…

Read More

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले…

मंत्रालय, मुंबई येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे  मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडित धनगर कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत समावेश करण्याबाबत निवेदन दिले. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश व्हावा, या न्याय्य मागणीसाठी राज्यभर गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. या…

Read More

आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मा. ना. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदार व आदिवासी सामाजिक संघटनाची नागपूर येथे विशेष बैठक.

◾नागपूर, दि. ९ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ (मंत्री, अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य) यांच्या विशेष पुढाकाराने मंगळवारी रात्री नागपूर येथे आदिवासी आमदारांची व आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व त्यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते…

Read More

कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…

कोळी महासंघ – पदनियुक्ती सोहळा कल्याण येथे कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महासंघाचे उपनेते देवानंदजी भोईर यांच्या वतीने हा पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, महासंघासाठी सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली. महासंघाची…

Read More

कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक मुख्यालयाच्या परिसरात संपन्न झाली…विविध विषयावर सखोल चर्चा

नवी मुंबई : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाच्या राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली… या बैठकीत अनेक संघटनात्मक बाबीं वर सखोल चर्चा करण्यात आली . या बैठकीस प्रकाश बोबडी, ॲड चेतन पाटील, विशाल पाटील, प्रा.सुरेश पाटकर, सतीश धडे, शिवशंकर फुले, देवानंद भोईर युवराज सैदाने बाळासाहेब सैंदाने,मुकेश सोनवणे,…

Read More

मनपा मुंबई च्या निवडणुकीत कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  राजहंस टपके सरचिटणीस कोळी महासंघ

 “कोळी समाजाचा राजकीय आवाज बुलंद करा!”  मुंबईच्या किनाऱ्यावर शतकानुशतकांपासून वास्तव्य करणारा आद्य निवासी कोळी समाज* हा या शहराचा मूळ भू-निवासी आहे. आमचा स्थानिक स्वराज्य आणि किनारी संसाधनांवरील नियंत्रणाचा हक्क हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिकार आहे.आज किनारी विकास प्रकल्पांच्या आडून आपल्या कोळीवाड्यांचे अस्तित्व,पारंपरिक मासेमारी हक्क आणि सांस्कृतिक ओळख धोक्यात आली आहे.यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोळी समाजाचे…

Read More

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे लातूर, दि.५ : मसलगा सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला भेग पडल्यामुळे ही भिंत खचली आहे. त्यामुळे प्रकल्पाची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे. तांत्रिक बाबींच्या तपासणीनुसार या भिंतीची बांधणी नव्याने करावे लागण्याची शक्यता असून याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी…

Read More

संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : (२४ सप्टेंबर २०२५)- राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री…

Read More