Headlines

आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त वाल्हे येथे तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज एकत्रित आला पाहिजे – डी एम कोळी आदिम रॅपिड अँक्शन चे नेते यांचं मनोगत

पुणे: आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आदिवासी कोळी चे अध्यक्ष डीएम कोळी यांनी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना घेऊन निमित्ताने जनजागृती व्हावी म्हणून वाकडे चौक पुणे ते महर्षी वाल्मिकी समाधीस्थळ वारले पर्यंत दुचाकी चार चाकी वाहनाची रॅली काढली. रॅलीत सहभागी होणाऱ्या अंदाजे दोनशे ते तीनशे लोकांना वाकडे चौकातच टी-शर्ट टोपी आणि महर्षी…

Read More

आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा… मराठवाड्यात ही लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा अध्यक्ष रमेश पिट्टलवाड यांनी दिला..

आज आदिम विकास परिषदेच्या वतीने जळगाव येथील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष रमेश पिठ्ठलवाड यांच्या नेतृतवाखाली परभणी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ४००की.मी. चां प्रवास करून आंदोलन स्थळाला भेट दिली. मंचावरून भाषण करताना त्यांनी सांगितले की माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आदिवासी संचालक स्व. गोविंद गारे यांना लावलेल्या निकषानुसार विस्तारीत क्षेत्रातील आदिवासी कोळी…

Read More

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धती संदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

२२ लाखांहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी मराठा  ३९९३ नोंदी आढळल्या बीड, दि. 28 :- मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी समितीचे सदस्य सचिव…

Read More

लातूर विभागीय कब्बडी स्पर्धेतील अंतिम सामना खेळाडू च्या ओळख परेड चा मान राजासाब फाऊंडेशन चे अध्यक्ष गोविंद सोदले व सचिव नितीन केजकर यांना..

लातूर: लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे विभागीय स्तर 19 वर्षे वयोगटातील मुलींची कबड्डी स्पर्धा सुरू आहेत.आज अंतिम सामना लातूर ग्रामीण विरुद्ध धाराशिव संघा मध्ये झाला. दोन्ही संघातील खेळाडूची ओळख परेड मध्ये मान्यवर व्यक्ती म्हणून  राजासाब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोविंदज सोदले तसेच संस्थापक सचिव नितीन केजकर यांनी संघातील खेळाडूंची ओळख करून घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिले..सहाय्यक…

Read More

जि.प.प्रा.शाळा व ग्रामपंचायत जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली..

आज दि.28/10/2023 रोजी जि.प.प्रा.शाळा जगळपूर खु येथे आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी सरपंच श्रीनिवास ठाकूर व शिक्षणप्रेमी नागरिक प्रल्हाद देवरवाडे व पुंडकरे अंगद तसेच मु.अ. चाटे सर .हैद्राबादे सर वागलगावे सर पवार सर बोईनवाड सर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली त्या निमित्त गणित संबोध परीक्षा लातूर इयत्ता पाचवी तील खालील यशस्वी विद्यार्थ्यांना *1)…

Read More

जळगाव येथे सुरू असलेल्या  “आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” आंदोलन पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा .श्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने भेट 

जळगाव येथे जात पडताळणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजातील बांधवांनी १० ऑक्टोबरपासून ” आमरण अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केले आहे. “आश्वासन नको … निर्णय द्या “असा एल्गार करत जोपर्यंत आमच्या मागण्यांची शासन दखल घेत नाही आणि ठोस आश्वासन देत ..तोपर्यंत आंदोलन सोडणार आहे … असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे .. आज या आंदोलनाला १५ दिवसांपेक्षाही…

Read More

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१…

Read More

संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक…

Read More

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. लोकमत टाइम्स या…

Read More

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा – देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. 23 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण आपल्या संस्कृतीचा उद्घोषक आहे. जे जे उदात्त, चांगले त्याचा…

Read More