Headlines

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा पहिला हप्ता गतीने वितरित करणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २९ : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’तील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा…

Read More

शेतकऱ्यांच्या पिक विमा मिळण्यासाठी शिवसेना जिल्ह्यातील आमदार निलंगेकर व आमदार पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार…जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

निलंगा/प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यात गेल्या 33 दिवसापासून पावसाचा खंड असल्याकारणाने पाटील निलंगेकर व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना घेराव घालणार असे लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे नैसर्गिक सावट निर्माण होऊन सोयाबीन तूर मूग उडीद यासारखे असणारे नगदी पिके…

Read More

ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. २८  : ई – केवायसी केलेल्या राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मंत्री श्री. पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून निधी वितरणाची प्रक्रिया सुरु केली.   गेल्या पावसाळी हंगामात सततच्या…

Read More

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने, तर राज्य सांस्कृतिक कार्य पुरस्कारांच्या रकमेत तिपटीने वाढ … सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठकित घेतला निर्णय

मुंबई, दि. २८ : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला.   विविध सांस्कृतिक पुरस्कारांच्या निवड समित्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध जीवन…

Read More

आदिवासी वाल्मीकलव्य सेना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सर्वांना सुलभतेने मिळावे यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये संघर्ष पदयात्रा काढणार…शाणाभाऊ सोनवणे अध्यक्ष आदिवासी वाल्मीकलव्य सेना तथा शिवसेना जिल्हा उप प्रमुख धुळे

धुळे प्रतिनिधी:-आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्या धुळे येथे झालेल्या बैठकीमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आदिवासी कोळी जमातीतील टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी, डोंगर कोळी, इत्यादी अनुसूचित जमातींना एक दोन तालुके वगळता साऱ्या महाराष्ट्र भर जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि वैधता प्रमाणपत्र तर पडताळणी समिती कडून सर्रास दिलेच जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून याबाबत संघर्ष करीत असलेल्या…

Read More

कोळी महासंघ नांदेड कर्मचारी सेलचे जिल्हा अध्यक्ष माधव पुनवाड यांनी मुलीचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून केला साजरा..

नांदेड जिल्ह्यातील पेठवडज या गावातील आदिवासी कोळी जमातीतील सामाजिक कार्यकर्ते श्री माधव पुनवाड हे आपल्या मुलीचा वाढदिवस लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करतात .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझी लाडकी लेक कु.प्रतीक्षा माधव पुनवाड हिच्या सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने  आज दि:26/08/2023 रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.त्या निमीत्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्हाळी येथील शाळेतील सर्व विद्यार्थी…

Read More

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी – राम नाईक , सदस्य पदी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील

मुंबई, दि. २५ : भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्यव्यवसाय विकास धोरण होत असून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे….

Read More

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा..

मुंबई  : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार,…

Read More

पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा – अशोकराव पाटील निलंगेकर

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतातील  पीक मागील दोन महिने पाऊस नसल्या कारणामुळे पूर्णपणे करपून जात आहे त्यामुळे सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझ्हाक या रोगामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत असल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार अग्रीम अनुदान व पीक विमा देऊन व निलंगा,शिरूर अनंतपाळ,देवणी तालुके हे कोरडे दुष्काळ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना…

Read More