Headlines

Satish Dhade

I am satish Dhade Editor Owner And Publisher of Koli samaj sandesh.

बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक  यांची जयंती साजरी

बामणी : बामणी तालुका निलंगा येथे आद्य कवी महर्षी वाल्मिक  यांची जयंती साजरी करण्यात आली . त्या निमित्ताने महंत छत्रगिरी गुरु मोती गिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व ध्वजा रोहन करण्यात आल. त्याच बरोबर गावात वाल्मिकी ऋषी चे मंदिर गावकरी यांच्या देणगीतून करण्याचं नियोजन करून एक कार्यकारी मंडळ बनण्यात आले आहे. त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित…

Read More

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१…

Read More

जळगाव आंदोलकांची दखल घ्या…. अन्यथा शासनाला व विरोधकांनाही झेपणार नाही असे तीव्र आंदोलन राज्यभर करू!- गणेश अंकूशराव

एकनाथ शिंदे, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते? पंढरपुर (प्रतिनिधी) : गेल्या 18 दिवसांपासुन जातीच्या दाखल्यासाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी कोळी जमात बांधवांच्या आंदोलनस्थळी अद्याप एकही राजकीय नेता भेट देण्यास आला नाही, यावर आदिवासी कोळी बांधवांमधुन तीव्र संताप व्यक्त होत असुन…

Read More

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

      मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे ३० ऑक्टोबरला होणार आहे. हे पुरस्कार सन २०२१-२२ या वर्षासाठी आहेत. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे…

Read More

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा – नाशिक येथील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने महसूल उपायुक्तांना निवेदन

काल दिनांक 26/10/2023 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकरोड येथे कोळी समाज बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक कडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक महसुल विभागीय उपायुक्त मा. काळे साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री. मा. उपमुख्यमंत्री  यांना निवेदन सादर देण्यात आले. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10/10/2023 पासून…

Read More

संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक…

Read More

भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले….

Read More

१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

  मुंबई, दि.25 : ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी…

Read More

आपला इतिहास इतरांच्या संदर्भावरून नको – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २३ : आमच्या समृद्ध परंपरेची नोंद असणाऱ्या नालंदा विद्यापीठाला आग लागली. त्यामुळे भारताचा इतिहास लिहिताना विदेशी प्रवाशांच्या संदर्भाची आम्हाला मदत घ्यावी लागते. त्यामुळे आपला इतिहास इतरांच्या संदर्भावर नको. त्यासाठी आपले दस्तऐवजीकरण जितके होईल तितके केले पाहिजे. भारतीयांनी ती सवय लावली पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. लोकमत टाइम्स या…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा – नागपूरातील दीक्षा भूमीच्या काया पालटाची ग्वाही

  *तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन* मुंबई, दि. २४:- धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महामानवाचा पदस्पर्श झालेल्या दीक्षाभूमीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी संदेशात दिली…

Read More