Headlines

संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर : (२४ सप्टेंबर २०२५)- राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री…

Read More

राज्य शासनाने दिलेली मदतीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  जिल्ह्यात पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुलंच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बॅरेज दुरुस्तीच्या तातडीच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना; तातडीने कामे करा लातूर दि. २४ :जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने 244 कोटी 35 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याची कार्यवाही करावी,…

Read More

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- आर्थिक मदत.

दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/-  धनादेश कोळी महासंघाचे युवा नेते तथा भाजपा मच्छीमार सेल प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतन दादा पाटील यांच्या हस्ते सपूर्द करून त्यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात आली. अल्प भूधारक शेतकरी शेतमजूर  कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या महादेव कोळी जमातीचे शहिद शिवाजी वाल्मीक मेळ्ळे…

Read More

विविध विभागात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत गतीने कार्यवाही करावी, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे प्रशासनास निर्देश

आदिवासी समाजबांधवांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करीत असते. या समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन सकारात्मक पाऊले टाकत आहे. समाजाला आरक्षणानुसार नोकरीत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, यासाठी विविध विभागात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी मंत्रालयात आयोजित आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले. आदिवासी समाजाचे प्रश्न…

Read More

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले. ‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड…

Read More

लातूर जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांसाठी कृषी औजारांवर अनुदान योजना

लातूर, दि. 29 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन 2025-26 मध्ये सेस निधीतून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (बीबीएफ) आणि स्लरी फिल्टर खरेदीसाठी डीबीटी तत्त्वावर अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. शेती खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 29 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2025…

Read More

शासकीय व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजमध्ये होणार उपचार

सांगली : सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे ठरणारे अद्ययावत यंत्रसामुग्रीने युक्त अशा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. या केंद्रातून व्यसनाधीन लोकांवर अद्ययावत उपचार मोफत केले जाणार आहेत. याचा लाभ घेऊन जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्याच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या हेतूने कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिक, तसेच, दुर्धर आजारांवर…

Read More

अक्का फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर सन्मान मिळाला त्या निमित्त  अरविंद पाटील यांचे मनोगत…

आदरणीय माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर (अक्कांची) इच्छा व मा. संभाजीभैय्यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपली अक्का फाऊंडेशन सातत्याने कार्यरत आहे. आपलेपणाची भावना जपत गेल्या ९ वर्षांच्या संस्थेच्या प्रदीर्घ कार्याला आज जागतिक मान्यता मिळाली असून ‘दैनिक लोकमत माध्यम समूहा’कडून लंडन येथे आयोजित ‘Global Economic Convention’ मध्ये आज संस्थेसाठी मला ‘लोकमत महाराष्ट्र…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील राष्ट्रीय स्मारक विकासासाठी पहिल्या टप्यात ५० कोटींची तरतूद, प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर

मुंबई , दिनांक 16 :- विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चौंडीच्या सिना नदीवर 2 बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 150 कोटी खर्च अपेक्षित असून…

Read More