Headlines

बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी शासन प्रयत्नरत -उद्योग मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली, १४ :भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्य व देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्त्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पाद सारख्या व्यापारांना चालना मिळेल व त्यांना कायमस्वरुपी मंच उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले….

Read More

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे. रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या…

Read More

पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; सुमारे ७१ हजार ९५८ सौर कृषीपंप केले स्थापित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे आहे, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित…

Read More

सिंचन प्रकल्पांची कामे त्वरित पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि ७ :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश…

Read More

रब्बी पीक विमा भरा व ई पीक पाहणी 2023 सुद्धा करा…

रब्बी पीक विमा भरा व ई पीक पाहणी 2023 सुद्धा करा.. पीक विमा का आवश्यक आहे…? बदलत्या हवामानामुळे आपल्या पिकाचे खूप नुकसान होत आहे ,त्यामुळे पिकाची नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत किंवा अनुदान मिळवण्यासाठी पीक विमा भरणे आवश्यक आहे.   तरी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी पिकाचा विमा भरून घ्यावा व जे जे पिकं…

Read More

राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या मागणीची मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दखल

मुंबई, दि. 06: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.   हिंदी, संस्कृत,…

Read More

जळगाव येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषण स्थगित करण्यात आले… कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ज्यूस देवून उपोषण कर्त्याणी उपोषण सोडले

जळगाव:-आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी , मल्हार कोळी या अनुसूचित जमातीच्या जळगाव येथील समाज बांधवांनी गेली 26 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण प्रारंभ करण्यात  आले होते.त्याच अनुषंगाने 20 ऑक्टोबर 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने , आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित गिरीष महाजन  अनिल पाटील या मान्यवरांसह…

Read More

आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेचां जळगाव जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

नाशिक:दिनांक 03/11/2023 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आँर्गनाईझेशन फाँर राईट्स आँफ ह्युमन (आँफ्रोह), नाशिक, महाराष्ट्र. या सामाजिक संघटनेकडून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्ह्यातील शिलेदार जगन्नाथ बाविस्कर, पद्माकर कोळी, संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर, नितीन सपकाळ,सुनीताताई तायडे, पुष्पाताई कोळी आणि अन्य समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास जाहीर पाठींबा देऊन नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार जगताप…

Read More

मंत्रिमंडळ निर्णय अक्टोबर २०२३ निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला

निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच…

Read More