Headlines

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयटी’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट पोहोचवण्याच्या प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञान विभागाचा वाटा लक्षणीय असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या. कृषी विभागामार्फत कार्यान्वित आयटी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी…

Read More

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव तातडीने पिकांचे पंचनामे करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, 3 ऑक्टोबर:-राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला…

Read More

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर…

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती- चंद्रकांत दादा पाटील वर्धा…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार : धनंजय मुंडे

  नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची कृषिमंत्र्यांकडून पाहणी नागपूर दि.२ : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता…

  *टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुप्रमास लवकरच मान्यता* *आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश* मुंबई, दि. १: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, रविवारी…

Read More

इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल,…

Read More

एम. एस. स्वामिनाथन यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई , दि. २८:- ‘भारताला कृषी क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा तसेच शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारतमातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री…

Read More

आपले सरकार २.० – पोर्टल ची कार्यपद्धती अद्ययावत, विहित मुदतीत सेवा नाही मिळाल्यास , आत्ता ऑनलाईन तक्रार ही करता येणार..

नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा ‘आपले सरकार २.०’ हा शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. तसेच पी. जी. पोर्टल हे केंद्र शासनाकडून हाताळण्यात येणारी कार्यप्रणाली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी निवारण करुन घेता यावे, हा या एकत्रीकरणाचा हेतू आहे. राज्यातील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करता यावी तसेच…

Read More

वंचित आघाडी च्या पदाधिकारी यांची निलंगा येथे बैठक – लातूर ची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा – सुनील सूर्यवंशी तालुकाध्यक्ष

दि. 24 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामग्रह, निलंगा येथे वंचित बहुजन आघाडी निलंगा वतीने येत्या 02 आक्टोबर 2023 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे श्रध्देय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचे नियोजन करण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये सभेसाठी किती लोक,गाड्या,आणि कसे जास्तीत जास्त गर्दी…

Read More

शानाभाऊ सोनवणे यांची दिनांक १७/११/२०२३ वार शुक्रवार रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रा

आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांचा निर्धार दिलेले निवेदन जस च्या तसे खालील प्रमाणे प्रती, मा. मुख्यमंत्री सो|. महाराष्ट्र राज्य मुंबई, मंत्रालय मुंबई. विषय :- टोकरे कोळी, कोळी महादेव , मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविधमागण्यांसाठी दिनांक १७/११/२०२३ वार शुक्रवार रोजी एकवीरा देवी मंदिर धुळे पासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष…

Read More