Headlines

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.   सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी…

Read More

आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र गरजूपर्यंत पोहोचवा

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, वंचित, गरजूपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अपर पोलीस अधीक्षक…

Read More

अनुशेषाची पदे तात्काळ भरण्यात यावीत – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

मुंबई, दि. 5 : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या. सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशा सूचना या बैठकांमध्ये केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी श्री. हलदर यांनी मुंबईतील…

Read More

१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

मुंबई, दि. ६: वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट…

Read More

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री महादेव विद्यालयाच्या हायड्रोजन सोलर पॅनल प्रयोगाची राज्यस्तरावर निवड..

वलांडी -जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी रेनीसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात माध्यमिक गटातून जढाळे सानिका संतोष, जढाळे सपना बालाजी व जढाळे सायली संतोष यांचा हायड्रोजन सोलार पॅनल हा प्रयोग जिल्हया तून द्वितीय येऊन आता या प्रयोगाची राज्य स्तरावर निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना…

Read More

कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामधील शाळांमध्ये सोयीसुविधांची पुनःतपासणी – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

विधानपरिषद लक्षवेधी  राज्यातील विविध विश्वस्त संस्थांना दिलेल्या जमिनींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना– मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नागपूर, : राज्यातील विविध विश्वस्त संस्थाना (ट्रस्ट) समाजोपयोगी कारणांसाठी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनींचा वापर त्या कारणांसाठी झाला किंवा नाही यासर्व बाबींची चौकशी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. मुंबईतील…

Read More

मुखेड चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यांच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मिळालेल्या शासन निधी सह विविध विषयावर चर्चेसाठी २ जानेवारी २०२४ रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन…

मुखेड: (शिवाजी गेडेवाड) मूखेड चे वैभव,ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी च्या सर्व भक्तांना,सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांना माहीत आहेच की महाराष्ट्र तेलंगाना व कर्नाटक सह अनेक राज्यातून भक्तांचे दैवत असणाऱ्या श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे जीर्णोद्धार साठी शासनाचा मोठा निधी उपलब्ध झाला आहे.त्याबद्दल शासनासह संबंधितांचे आभार!      आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी मंदिराचे…

Read More

अयोध्या नगरीत आज महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन…

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोध्या नगरीमध्ये नव्याने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे व आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे या विमानतळाला आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांचे देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 10:45 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचतील त्यानंतर दोन नवीन अमृत भारताने सहा नवीन वंदे भारत गाड्या ना ही हिरवा झेंडा…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

मुंबई, दि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे…

Read More