मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ” मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा ” – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ” मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा ” – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…. राज्यातील ४ लाख ४३ हजार मच्छीमार व्यवसायीकांना मिळणार लाभ महाराष्ट्र राज्याचे प्रभावशाली कणखर नेतृत्व ” देवाभाऊ ” , उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री….


