Headlines

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.

  महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित बोधचिन्हाचे अनावरण नागपूर, दि. 12 : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता…

Read More

नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश

नवी दिल्ली, दि. ११: शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने…

Read More

विधानपरिषद प्रश्नोत्तरे- पापलेट माशांचे जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील– वने व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण- मंत्री धनंजय मुंडे नागपूर, दि. 11 : राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात…

Read More

कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दि. ११ : कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म.नि.प.नियम २८३ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस…

Read More

ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३० : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या ई-श्रम नोंदणी कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बेस्टमधील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची नियुक्ती…

Read More

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 30 : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला आहे. डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा प्राथमिक मसुदा राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Digital_Advertising_Guidelines_03_11_23.pdf या…

Read More

समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दि. 29 : आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. महाकवी…

Read More

कोळी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी विठ्ठलराव इरले आणि सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश धडे

लोणावळा:  दिनांक २ -३ डिसेंबर रोजी लोणावळा येथे आदिवासी कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय चर्चा सत्र राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या चर्चा सत्राच्या शेवटच्या दिवसी महाराष्ट्रातील कोळी महासंघाच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यानी सर्व संमतीने दोन…

Read More

विरांगणा झलकारी बाई कोळी सामाजिक संस्थेचे धुळे येथील कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांना जीवन गौरव – आदिवासी कोळी जमातीला त्यांचा हक्क न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अभिवचन

नंदुरबार:1डिसेंबर2023रोजीनंदुरबार येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथे विरांगना झलकारीबाई कोळी जयंती उत्सव निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला त्यावेळी कार्यक्रम चे उद्धाटक म्हणून ते बोलत होते…कोळी महासंघाचे अध्यक्ष  आमदार ठाणे येथील मा श्री रमेशदादा पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट लोकहितवादी कार्याचा गौरव म्हणून विरांगना झलकारीबाई संस्थेच्या वतीने सन्मानाचा “विरांगना झलकारीबाई जीवनगौरव पुरस्कार” खान्देश हितसंग्राम चे…

Read More

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी दिले जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळालं पाहिजे या साठी परिपत्रक काढण्या बाबत चे निवेदन…

परळी: आज बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परळी येथे आले होते. गोपीनाथ गडावर भाजप च्या नेत्या पंकजाताई या सुद्धा त्यांच्या सोबत च होत्या. त्या ठिकाणी कोळी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष महादेव कंडूकटले यांनी आपल्या परळी येथील पदाधिकारी यांच्या सोबत जाऊन जात प्रमाणपत्र…

Read More